भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. मुंबई कांदिवली पश्चिम येथील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांची अहिल्या रत्न २०२५ करिता निवड अंतिम झाली,असे सकल धनगर समाजाचे अड.विजय गोफणे यांनी भारत कवितके यांना संपर्क करुन सां... Read more
पारनेर तालुका प्रतिनिधी:मुकुंद निघोजकर सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय अध्यक्ष सैनिक समाज पार्टी कर्नल श्री बलवीर सिंह परमार सर यांनी नुकतीच राळेगणसिद्धी येथे जाऊन पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांची भेट घेतली व चर्चा केली.मला अटक करा? तर शेतकऱ्याला... Read more
पारनेर तालुका प्रतिनिधी:मुकुंद निघोजकर बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न करण्यात आली. Read more
पारनेर तालुका प्रतिनिधी:मुकुंद निघोजकर निघोज परिसरात अनंत चतुर्दशीनिम्मित शनिवारी झालेल्या गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणुक आनंदमय वातावरणात पार पाडण्यासाठी पारनेरचे पोलिसनिरीक्षक समीर बारवकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक न... Read more
पारनेर तालुका प्रतिनिधी:मुकुंद निघोजकर सविस्तर वृत्त असे की यावर्षी पिंपरी जलसेन तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील श्री यशवंत गणेश मंडळ यांनी यावर्षी मुलांच्या प्रोत्सानासाठी अभ्यासासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून मुलांना पर्यावरणाची ओळख व्ह... Read more
पारनेर तालुका प्रतिनिधी:मुकुंद निघोजकर श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट यांच्यामार्फत व समस्त ग्रामस्थ निघोजदेणगीदार मुंबईकर मंडळ व असंख्य भाविकांच्या मदतीने श्री मळगंगा प्रसादालयात काल बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमि... Read more
पारनेर तालुका प्रतिनिधी:मुकुंद निघोजकर सविस्तर वृत्त असे की निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी निघोज व परिसरातील गणेश मंडळांनी जोरदार असे आरास केली आहे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तसेच भज... Read more
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. हृदय भेदक विरह गीत, निसर्गाशी जवळीक साधणारे शब्द, कवीच्या भावना तीव्र असतात, त्या शब्दा शब्दात ठासून भरलेल्या आहेत.पी.पी.म्यझिक समुहाचे श्रीराम घडे यांचे गाण्याबद्दल उत्तम नियोजन,सुरीली चाल,मधुर श्रवणीय सतत ऐकत... Read more
श्रीरामपूर प्रतिनिधी:भारत वैरागर श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव ग्रामपंचायतची कोरम अभावी विठ्ठलराव सोनवणे यांनी तहकूब केलेली ग्रामसभा मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी पुन्हा घेण्यात आली. ग्रामपंचायत प्रांगणात झालेल्या या सभेला ग्रामस्थांची मोठ्या प्र... Read more
राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क:संगमनेर माळवाडी (बोटा), ता. संगमनेर — श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माळवाडी गावातून विद्यार्थ्यांनी काढलेल... Read more